Page 6 of हवामानाचा अंदाज News
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांची अचूकता आता ८५ टक्क्यांवर गेली आहे, असे मत हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.
जुलै महिन्यात देशात सरासरी २८०.४ तर राज्यात सरासरी ३६२.३ मिमी पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
स्थानिक वातावरण, कमजोर मोसमी पाऊस, हवामान बदल अशा कारणांमुळे देशभरात ढगफुटीसदृश पावसाच्या घटना वाढल्या आहेत.
भारतीयांसाठी मान्सून आणि पर्जन्य हा केवळ हवामानाचा एक आविष्कार नाही. तर आपल्या दैनंदिन व दीर्घकालीन सुखदु:खाशी त्याचे नाते आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आगामी पाच दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधारांचा लाल इशारा देण्यात आला आहे.
फक्त केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज बरोबर असतो. मात्र, महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची घोषणा करण्याची घाईच केली जाते.
शनिवारपासून (८ जून) पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबईच्या तापमानाचा पारा घसरला असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उकाडा कायम आहे.
हवामानाचे अंदाज चुकल्यास शेती आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसतो. हे कमी करण्यासाठी हवामानाचा अचूक अंदाज लावणे आणि…
हवामानाचा अंदाज सांगणाऱ्यांचे सध्या पेव फुटले आहे. काही संकेतस्थळे तसेच व्यक्ती प्रमाणित किंवा प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून दिला जाणारा अंदाज…
२६ मे रोजी शहर व जिल्ह्यात वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सरासरी २५ मिलीमीटर एवढा जोरदार पाऊस पडला…