Page 7 of हवामानाचा अंदाज News
काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली, तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत…
Delhi Weather : दिल्ली आणि एनसीआच्या विविध भागांमध्ये कमाल तापमान ४५.२ अंश सेल्सिअस ते ४९.१ अंश सेल्सिअसपर्यंत बदलले. तर, मुंगेशपूरमध्ये…
राज्यातील सहा जिल्ह्यांत सोमवारी (२७ मे) उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय? भारतातील कोणत्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका आहे आणि या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली पाहिजे? याबाबतची माहिती…
अवकाळी पावसाने अवघा महाराष्ट्र कवेत घेतला आहे. उन्हाळ्यातील काही दिवस वगळले तर अवकाळी पावसाचा मारा सुरुच आहे. अशातच आता हवामान…
जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. मान्सून कधी दाखल होणार याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो. पण या शिवायही अन्य मार्गाने…
मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्रच नाही तर देशभरात सूर्य आग ओकू लागला आहे. प्रत्येक २४ तासांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होत…
मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण २२ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
राज्यावर असलेले अंशतः ढगाळ वातावरण निवळले आहे. राज्यभरात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून मोठया प्रमाणावर बाष्पयुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत आहे.