दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालले असून बुधवारी तर तापमानाचा पारा उच्चांकी…
चारच दिवसांपूर्वी मुंबईतून पूर्णपणे गायब झालेली थंडी पुन्हा एकदा चोराच्या पावलांनी परतली आहे. गेला आठवडाभर घामाच्या ‘धारानृत्या’त न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांना…
काही दिवसांच्या अंतराने शुक्रवारपासून थंड गारव्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. शनिवारीही हा गारवा कायम होता. शुक्रवारप्रमाणे शनिवारी सकाळपासूनच हवेतील गारव्याचा अनुभव…
राज्याच्या निरनिराळ्या भागात हवामानाचे असलेले भिन्न स्वरूप लक्षात घेऊन यापुढे कृषी हवामान प्रदेशानुसार शेतीचे धोरण ठरवण्यात येईल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण…
यंदाच्या वर्षांत अत्यंत अनियमित पावसाळा, त्यानंतर सप्टेंबर महिन्यातच सुरू झालेली ‘ऑक्टोबर हीट’ अशा विचित्र वातावरणामुळे कातावलेल्या मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासूनच…