scorecardresearch

पश्चिम बंगाल

पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
The litchi season has begun at the Mumbai Agricultural Produce Market Committee APMC fruit market
मधुर चवीची लिची खवय्यांच्या भेटीला; हंगामाला सुरुवात

सध्या दररोज दोन ते तीन गाड्यांमधून हे रसाळ फळ दाखल होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लिचीला प्रतिकिलो २०० ते ३०० रुपये…

JMB Members Arrested in Bengal
JMB Members Arrested : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान रचत होते हल्ल्याच कट; JBM या दहशतवादी संघटनेच्या २ सदस्यांना अटक

एका दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांना पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे.

west bengal best tourist destination
6 Photos
पश्चिम बंगालमधील ‘ही’ ५ ठिकाणे आहेत स्वर्गाहूनही सुंदर, उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्कीच भेट द्या

summer travel destination : उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी पश्चिम बंगाल हा उत्तम पर्याय आहे, येथील वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासह भेट…

Kolkata hotel fire
Kolkata Hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू, घटनेची SIT मार्फत चौकशी होणार

Kolkata Hotel Fire: कोलकातामधील बुर्राबाजार परिसरात असलेल्या ऋतुराज हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आग लागली होती.

Murshidabad Violence : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील हिंसाचारात पिता-पुत्राची निर्घृण हत्या, अखेर मुख्य आरोपीला अटक

Murshidabad Violence : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे पिता-पुत्राती निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

विरोधक आक्रमक होताच ममता बॅनर्जींचा मुर्शिदाबाद दौरा करण्याचा निर्णय

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान ११ एप्रिलला या जिल्ह्यात जातीय हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर मंगळवारी ममता यांनी मे महिन्याच्या…

Dilip Ghosh Marriage
Dilip Ghosh Marriage: भाजपा नेते दिलीप घोष यांनी ६१ व्या वर्षी महिला पदाधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ; विरोधकांनीही दिल्या शुभेच्छा

Dilip Ghosh Marriage: पश्चिम बंगालचे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे नुकतेच विवाहबंधनात अडकले. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना…

Murshidabad violence
माल्दामध्ये उच्चस्तरीय दौरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची विनंती डावलून राज्यपालांची भेट

कोलकात्याहून माल्दाला जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी, मी फिल्डवर जात आहे असे बोस यांनी पत्रकारांना सांगितले.

ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त होणार? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची का होतेय मागणी? (फोटो सौजन्य पीटीआय)
President Rule : ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त होणार? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची का होतेय मागणी? प्रीमियम स्टोरी

West Bengal President Rule : ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली…

murshidabad violence bengal
“आधी तुमच्या देशाकडे पाहा”, भारतानं बांगलादेशला सुनावलं; मुर्शिदाबाद हिंसाचाराबाबतच्या विधानाचा घेतला समाचार!

Bangladesh on Murshidabad Violence: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराबाबत बांगलादेशने टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना भारताने बांगलादेशला कडक शब्दात…

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर युसूफ पठाणला का लक्ष्य केलं जातंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Murshidabad Violence : युसूफ पठाणवर का होतेय टीका? पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर काय घडलं?

Yusuf Pathan on Murshidabad Violence : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाचारानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू व बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण यांच्यावर टीका…

Dilip Ghosh Marriage
Dilip Ghosh Marriage : भाजपाचे नेते दिलीप घोष ६१ व्या वर्षी अडकणार विवाह बंधनात, वधू रिंकू मजूमदार कोण आहेत?

भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे वयाच्या ६१ व्या वर्षी लग्न करणार आहेत.

संबंधित बातम्या