पंतप्रधान मोदी यांनी यावेळी इंडिया आघाडीवर तुष्टीकरणाचे आरोप केले. ते म्हणाले, बंगालमधील तृणमूल सरकार काही ठराविक लोकांच्या तुष्टीकरणासाठी संविधानावर हल्ला…
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरातील ५८ मतदारसंघांत शनिवारी ५९.९२ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७८.२७ टक्के झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये…
कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेस सत्तेत असल्याच्या काळात वितरित करण्यात आलेले ओबीसी प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर ध्रुवीकरणाच्या…