उन्हाच्या चटक्यांपासून आणि उकाड्यापासून सुटका करुन घेण्यासाठी माणसांपुढे एसी आणि कुलरचे पर्याय आहेत. मात्र, वन्यप्राण्यांचे काय? या गोष्टीचा त्रास त्यांनाही…
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बफर व कोअर क्षेत्रातील ६० गावामधील ३०० गुराख्यांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.