हिवाळी अधिवेशनात सरकार चर्चेपासून पळत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महायुतीचे सरकार ‘ईव्हीएम’मुळे आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत.