विशेष लेख News

वारसाचे नाव लवकर जाहीर करा, अशी अनुयायांची भावना आहे; तर चीनचा आटापिटा निराळाच आहे…

गेली पाच वर्षे राज्यात महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तेथील ‘कारभार’ प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. स्थानिक नेतृत्व मुळापासून उखडून टाकण्याचाच हा…

स्त्री ही गोरीच असली पाहिजे, ती कोणत्या पदावर आहे वगैरे सारं काही गौण ठरतं, हे सामाजिक वास्तव आजही बदललेलं नाही,…

दुधा, मधापासून, रेशमी वस्त्रापर्यंत धार्मिक कार्यांत आणि एकंदर जीवनात आपण जे सात्त्विक मानतो, त्यात सामावलेल्या हिंसेविषयी…

मेंढेगिरी समिती असो वा मांदाडे समिती नद्यांच्या पाण्याच्या नियमनांचा वाटपाचा विषय असो, संबंधित समित्यांमध्ये पर्यावरण तज्ज्ञाचाही समावेश असायला हवा.

कधीकाळी सुजलाम-सुफलाम असणाऱ्या या राज्याच्या ललाटावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची जखम भळभळत आहे. सभागृहात आणि बाहेर सतत बोलतच असणाऱ्या…

दंगल उत्स्फूर्त नव्हती… दंगल सत्ताधारी घडवीत असतात वा त्यांचा त्याला वरदहस्त असतो. अन्यथा विद्यार्थ्यांचे पोलिसांनी रक्षण केले असते. पण पोलीस…

मतदारसंघांची पुनर्रचना हा भारतीय संघराज्यासमोरचा सर्वांत शेवटचा मुद्दा असायला हवा. तसे का होत नाही?

हवामान बदल आणि तापमानवाढ या संकटांचा सामना एकट्या-दुकट्या देशाला शक्य नाही. संपूर्ण जगाने त्यासाठी एकत्रिपणे प्रयत्न करावेत, यासाठी कार्यरत असलेल्या…

आमची पिढी स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली. त्यामुळे मुलाला कुठल्या शाळेत पाठवायचे, याचा आमच्या आई-वडिलांमध्ये न्यूनगंड नव्हताच.

संवाद हे भाषेचे मुख्य काम आहेच. परंतु, ज्या भाषेतून प्रगती, विकास साधला त्यातून संवाद साधला तर तो जास्त विचारपूर्वक, परिणामकारक…

२०२४ साली पृथ्वीचं सरासरी तापमान औद्याोगिकपूर्व पातळीपेक्षा १.७५ अंश सेल्सिअस वाढलं असं ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नं जाहीर केलं आहे.