
मुंबईची ओळख असलेल्या आणि ब्रिटिश काळाचा वारसा मिरवणाऱ्या बेस्टच्या लाल डबल डेकर आजपासून बंद होणार आहेत. त्यांची जागा एसी डबल…
अमेरिकेतून नुकत्याच १०५ पुरातन वस्तू भारतात परत आणण्यात आल्या. संस्कृतीचा अभिमान मिरविण्याचे वारे वाहत असताना तिच्या वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी असे जगभर…
माध्यमांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यामुळे मणिपूरचे भयाण वास्तव उघडकीस आले.
निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, द्वेषाचे राजकारण जोरात सुरू आहे. हा द्वेष भावी पिढ्यांपर्यंत पोहोचत असेल असेल, तर हे समाज…
‘जनता लाटे’पूर्वीच्या इंदिरा गांधी आणि आताचा सत्ताधारी, शक्तिमान भाजप यांचे इप्सित- मनसुबे समान आहेत की वेगळे?
भाजपने घोसी मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला, तरीही पोटनिवडणुकीत ही जागा भाजपने गमावलीच. पण यातून मायावतींच्या बसपने आणि ‘इंडिया’ आघाडीने धडा घेतला…
सर्व समविचारी पक्ष एकत्र आल्यास भाजप किंवा मोदींचा पराभव होऊ शकतो हा विश्वास नेतेमंडळींमध्ये निर्माण झाल्याने ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील बैठक…
नरेंद्र मोदी ही नीट विचार करून वागणारी व्यक्ती आहे. राजकीय सत्ता मिळविण्यासाठी मते मिळवण्याची गरज असते. पण हीच गरज देशाला…
तरुणाईला वेगाने कचाटय़ात घेणारे अमली पदार्थ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या ही जगातील बहुतांश देशांपुढची डोकेदुखी आहे.
राजस्थानमधील कोटा येथे तरुण विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या हा खरेच काळजीचा विषय आहे.
सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस आणि विधि आयोगाच्या शिफारशी घटनेचा मुलभूत पाया उद्वस्त करणाऱ्या आहेत…
‘वसुधैव कुटुंबकम्’ – या दोन शब्दांमध्ये सखोल तत्त्वज्ञान सामावलेले आहे. याचा अर्थ आहे ‘हे जग म्हणजे एक कुटुंब आहे’.