उन्हाळा आता वाढू लागेल, खरिपाच्या कामांआधी पुन्हा एकीकडे गरीब, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांतून रोजगार हमी योजनेवर काम मागणाऱ्यांची संख्या वाढेल आणि दुसरीकडे…
संत साहित्याचा काळ आहे इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकापर्यंतचा. तोपर्यंत कुठेही बायकांसाठी आणि इतरांसाठी शाळा नव्हत्या. स्त्रियांना बंदी होती लिहायला- वाचायला.
एक काळ होता, जेव्हा घरोघरी आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या वेळेनुसार दिवसभराचं वेळापत्रक बेतलेलं असे. १३ फेब्रुवारी या जागतिक रेडिओ दिनानिमित्त त्या पिढीचं…