देश महान कोणामुळे होतो? सत्ताधाऱ्यांमुळे, उद्योगपतींमुळे, शक्तिशाली सैन्यामुळे, मजबूत अर्थव्यवस्थेमुळे? असेलही कदाचित, पण त्याचं महानपण टिकवून ठेवतात ते निर्भीड, निडर…
कोणत्याही कारणाने का होईना मुलींना निवृत्तीवेतन मिळण्याबाबत ठोस शासननिर्णय होणे आणि त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी / निवृत्तीवेतनधारक यांच्या कागद्पत्रांत नोंद…
मेघालयात फिरताना शहरी भागात मुद्दाम लागवड करून वाढविलेले चेरीचे वृक्ष तर दिसतीलच, पण शहराबाहेरसुद्धा टेकड्यांवर, रस्त्याच्या कडेला, डोंगरमाथ्यावर चेरीच्या फुलांनी…