यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी यवतमाळ, अमरावतीमधील तरुण गुप्तधन शोधण्याच्या कामी लागले आहे. शुक्रवारी त्यांनी महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न…
उन्हाळ्याच्या झळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने, गावात भीषण पाणीटंचाई निर्माण…