scorecardresearch

कृषी समृद्धीसाठी यवतमाळची निवड, अन्य प्रकल्पांचा मुनगंटीवारांना विसर

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांमुळे चर्चेत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊन आत्महत्या थांबवण्यासाठी

मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’तील आश्वासनांची हवा काढणार

‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमामुळे देशभर प्रसिद्धी पावून केंद्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील ज्या दाभडी येथे…

देहविक्रय करणाऱ्या महिलांनाही आता ‘आधार कार्ड’

आवश्यक असलेल्या कागदपत्रांची उपलब्धता नसल्यामुळे आधार कार्डपासून वंचित झालेल्या राज्यातील हजारो देहविक्रय करणाऱ्या महिलांना आधार कार्ड मिळावे, यासाठी शासनाने एक…

ट्रक अंगणात घुसल्याने महिला ठार

भरधाव असलेला ट्रक रस्त्यांच्या खाली उतरून अंगणात सडा टाकत असलेल्या महिलेल्या धडकल्याने ती जागीच चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी

यवतमाळ जिल्ह्यतील ‘टेक्सटाईल पार्क’चे काय?

भारतात सर्वाधिक कापूस पिकवणारा आणि ‘कॉटन डिस्ट्रिक्ट’ अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातच जगाच्या पाठीवर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याने

वाळू माफियांचा बंदोबस्त व महसूल विभागातील रिक्त पदांचे आव्हान

वाळू माफियांना वठणीवर आणण्याचे आणि महसूल विभागातील रिक्त शेकडा पदे भरण्याचे जबर आव्हान आपल्यासमोर असल्याची कबुली नवनियुक्त

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यतील पहिले वॉटर एटीएम सुरू

ठिकठिकाणी कार्ड टाकून पसे काढण्याचे एटीएम मशिन आपणास माहिती आहे, परंतु तहानलेल्यांना थंड आणि स्वच्छ पाणी देणारे जिल्ह्य़ातील पहिले असे…

सोयाबीन उत्पादकांची ससेहोलपट न थांबल्यास सरकारविरुद्ध उद्र्रेेक?

देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतल्यानंतर आता तरी प्राधान्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांची…

संबंधित बातम्या