Page 4 of योगेंद्र यादव News


मलाही या छायाचित्राच्या विषयाचे गांभीर्य तेव्हा कळले, जेव्हा मी त्यावर भाष्य करण्याचा विचार सुरू केला.

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

ऊस उत्पादक आणि ऊस कारखानदारांच्या विरोधात सरकारने ठामपणे उभे राहायला हवे, असे मत संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी…

दुष्काळ जाहीर करा अथवा दुष्काळ दूर करण्यासाठी पैसे नाहीत हे तरी जाहीर करा, असा चिमटाही त्यांनी काढला

आपल्याला भूकंप किंवा अन्य आपत्ती दिसते, पण दुष्काळ दिसत नाही. तो अदृश्य असतो.

दुष्काळी भागातील समस्यांची माहिती मुख्यमंत्री व पंतप्रधानांना देऊ, असे आश्वासन प्रा. योगेंद्र यादव यांनी दिले.

दुष्काळाची तीव्रता मुंबई, दिल्लीत बसून कळणार नाही. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेऊन समाजाने आपली संपूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावण्याची गरज आहे

यंदा पाऊस कमीच होता, तो वेळेवर पडलाच नाही आणि अखेर थोडाफार दिलासा देण्यापुरताच झाला.


‘मन की बात’मध्ये मोदी यांनी भूमी अधिग्रहणाचा वटहुकूम चौथ्यांदा न आणण्याची कबुली दिली, त्यामागे अनेक कारणे असू शकतात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या स्वराज अभियानच्या योगेंद्र यादव आणि त्यांच्या ८५ स्वयंसेवकांना मंगळवारी अटक …