केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्यांनावर कराचा बोजा पडू न देता समतोल अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे तर विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावरुन सरकारवर टीका केली आहे. खास करुन खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या सरकारच्या निर्णयावरुन विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. असं असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या खास शैलीमध्ये अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. हा देशाचा अर्थसंकल्प आहे की ओएलएक्सवरची जाहिरात असा टोला जगताप यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा