पीटीआय, नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ‘भारतपे’ने त्यांचे अडचणीत सापडलेले सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर यांचीही कंपनीतून बुधवारी हकालपट्टी केली. त्या ऑक्टोबर २०१८ पासून त्या कंपनीच्या आर्थिक नियंत्रणे विभागाच्या प्रभारी होत्या. माधुरी जैन-ग्रोव्हर यांनी बनावट पावत्या तयार करणे आणि वैयक्तिक कारणासाठी आणि परदेशातील सहलींसाठीची अवाजवी खर्च केल्याचे आरोप करत, कंपनीने त्यांच्यावर कथित आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी या हकालपट्टीची पुष्टी केली. याचबरोबर त्यांच्याशी निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांसह, एकूण ३०० कर्मचाऱ्यांचे ईसॉप अर्थात एम्प्लॉइ स्टॉक ऑप्शन रद्द केले आहे, अशी माहितीही भारतपेकडून देण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा