देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत एचएसबीसी या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने भारतीय कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीबाबत साशंकता व्यक्त केली आहे. कंपन्यांच्या गेल्या आर्थिक वर्षांतील वित्तीय निष्कर्षांचा हंगाम सध्या सुरू आहे. सुरुवातीचे काही कंपन्यांचे निकाल अपेक्षेनुरुप नसल्यामुळे भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निराशा व्यक्त केली आहे. आता एचएसबीसीने त्यात देशातील मान्सून यंदा समाधानकारक न राहण्याची भीतीही व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा