रिलायन्स इंडस्ट्रीच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दरवर्षीप्रमाणे नवीन घोषणा करण्यात आल्या. सर्वात स्वस्त JioPhone Next, स्वच्छ उर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक, पुढील २ वर्षांत १० लाख रोजगार निर्मिती, ५ जी सेवा अशा अनेक घोषणांचा त्यात समावेश होता. मात्र, या घोषणा रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचं समाधान काही करू शकल्या नाहीत. गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण करण्यामध्ये या घोषणा कमी पडल्या आणि AGM च्या २४ तासांच्या आत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्यामध्ये तब्बल १.३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं आव्हान रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मुकेश अंबानी यांच्यासमोर असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा