बाजाराच्या दृष्टीने भारताची अंतर्गत अर्थ-परिमाणे मागील सात वर्षांच्या तुलनेत सर्वात सकारात्मक आहेत. महागाई नियंत्रणात आहे, परकीय व्यापारातील तूट कधी नव्हती इतकी कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती व अन्य आयात होणाऱ्या जिन्नसांच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. म्हणूनच कुंपणावर बसलेल्या गुंतवणूकदारांना बाजारातील एखादी घसरण गुंतवणुकीची संधी देणारीच ठरेल..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा