हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अनेक ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याद्वारे जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांवर मात करता येते. हल्ली प्रत्येकाला आपल्या आयुष्यात येणारे संकट टाळायचे असते आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी सर्व प्रयत्नही करतात. अनेक वेळा जीवनातील संकटांमुळे अनेकजण स्वतःला दोष देऊ लागतात आणि आपल्या नशीबाबद्दल निराश होते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला काही ज्योतिषीय उपाय आणि युक्त्या सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता.

अशी अनेक घरे आहेत जिथे आशीर्वाद नाही, भरपूर पैसा मिळवूनही घरात पैसा राहत नाही. त्यामुळे शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी काळी हळद, नागकेशर आणि सिंदूर मिसळलेली चांदीची पेटी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी. असे मानले जाते की ही हळद पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवल्याने तिजोरी कधीही रिकामी होत नाही.

Maha Shivratri 2025 Shubh Sanyog
महाशिवरात्रीला निर्माण होत आहे दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, भगवान शंकर पूर्ण करणार त्यांची प्रत्येक इच्छा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How will today be for Leo people
Leo Horoscope Today : आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ अन् मिळेल प्रत्येक कामात यश; जाणून घ्या कसा जाईल संपूर्ण दिवस
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Venus Planet Gochar In Meen
१२४ दिवसांनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह परम उच्च स्थानी! ‘या’ ३ राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होईल अपार वाढ, पद-प्रतिष्ठा वाढणार
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
eople born on these dates can do love marriage
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेले लोक करतात लव्ह मॅरेज; प्रेमासाठी काहीही करतात
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल

याशिवाय, जर तुम्हाला तुमचे नशीब कमी वेळात उजळवायचं असेल, तर दररोज मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ घाला. असे केल्याने तुमच्या पापकर्मांचा नाश होऊन पुण्य उत्पन्न होईल. हे पुण्य कर्म तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. घरामध्ये स्थापित देवतांना दररोज फुलांनी सजवावे.

आणखी वाचा : Chanakya Niti: असे पालक आपल्याच मुलांचे शत्रू बनतात

तुमचे नशीब साथ देत नसेल तर रोज सकाळी पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करा. यामुळे विष्णुजी आणि बृहस्पतीदेव यांचा आशीर्वाद राहतो, त्यामुळे तुमचे भाग्य वाढते. जर तुम्ही संध्याकाळी अंघोळ करत असाल तर पाण्यात चिमूटभर मीठ टाका. यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते.

Story img Loader