Navpancham Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार राशी परिवर्तन करत असतो. त्यामुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात ज्याचा थेट परिणाम राशीचक्रातील बारा राशींवर होतो. गुरूने १ मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि केतू ग्रह ३० ऑक्टोबर पासून कन्या राशीत विराजमान आहे. अशात हे दोन ग्रह एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात स्थित आहे ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे आणि हा राजयोग सिंह राशीमध्ये विराजमान होणार आहे ज्याचा थेट प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल पण त्यातील अशा तीन राशी आहेत ज्यांचे या राजयोगामुळे नशीब पालटू शकते. त्याचबरोबर या लोकांना धन संपत्ती, पैसा भपूरर मिळेल. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा