Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक महान त्वत्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. चाणक्य नीती हे जगप्रसिद्ध आहे. चाणक्य यांच्या या नीती चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक जण आजही त्यांच्या नीतीचा अवलंब करतात आणि आयुष्यात खूप पुढे जातात. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये विविध पैलूंविषयी सांगितले. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिद्वारे आयुष्य उत्तम जगण्यासाठी काही महत्त्वाची गोष्टी सांगितल्या आहे. आज आपण लोकांनी कोणत्या ठिकाणी जाऊ नये, याविषयी जाणून घेणार आहोत. आचार्य चाणक्य सांगतात असे काही ठिकाण आहेत जिथे गेल्यानंतर आयुष्यात अडचणी वाढू शकतात तसेच यश मिळवण्यात अडचण निर्माण होऊ शकते. जाणून घेऊ या, चाणक्य नीतिनुसार कोणत्या ५ ठिकाणी जाऊ नये.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा