Chanakya Niti : चाणक्य नीती ही जगप्रसिद्ध आहे. आचार्य चाणक्य हे एक महान त्वत्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. या नीतीमध्ये त्यांनी जीवन कसे जगावे, हे शिकवले आहे. चाणक्य यांच्या या नीती चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक लोक त्यांच्या नीतीचा अवलंब करतात.
चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये विविध पैलूंविषयी सांगितले. आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीनी काही चूका करू नये, असे सांगितले आहे. त्या चूका कोणत्या, याविषयी जाणून घेऊ या.

  • चाणक्य नीतीनुसार, एक शक्तिवान शत्रू आणि कमकूवत मित्र नेहमी दु:ख देतात. यांच्यापासून सावध राहायला पाहिजे.
  • बुद्धिमान व्यक्तीनी कधीही उपाशी राहू नये. बुद्धी ही अज्ञान दूर करते आणि बुद्धीमुळेच अनेक समस्या दूर होतात. उपाशी राहल्यामुळे बुद्धीवर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर याचा वाईट परिणाम दिसून येतो.

हेही वाचा : तीन शुभ राजयोग बनल्याने तीन राशी होतील मालामाल, मिळणार गडगंज पैसा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
  • आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या ठिकाणी आदर मिळत नाही, जिथे कमावण्याचा मार्ग नाही, जिथे ज्ञान मिळण्याचा मार्ग नाही, जिथे मित्र किंवा नातेवाईक नाही; तिथे राहून काहीही फायदा नाही. अशी जागा लगेच सोडणे, गरजेचे आहे.
  • चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन खास सूत्र सांगितली आहेत.चाणक्य सांगतात, “ज्या प्रकारे दोन पंखांच्या मदतीने पक्षी आकाशात उडतात, त्याच प्रमाणे कर्म आणि ज्ञान या दोन पंखांनी माणूस सुद्धा उंच भरारी घेऊ शकतो.

Story img Loader