Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की, तारुण्य ही असा काळ आहे ज्यावर आपले भविष्य ठरते. या काळात केलेल्या चुकांची शिक्षेच्या स्वरुपात आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. आचार्य चाणक्या आपले ज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर, एका छोट्याशा मुलाला साम्राज्याचा शासक बनवले होते ज्यांना आपण चंद्रगुप्त मोर्य म्हणून ओळखतो. चाणक्यांची शिकवण आजही अनेकांचे आयुष्य घडवते. चाणक्यांनी सामाजिक जीवनाचा विचार करून चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितले की, वयाच्या विशीनंतर या चुका करू नये अन्यथा आयुष्यभर पश्चाताप पदरी पडेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा