आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान होते. त्यांनी चाणक्य नीतिमध्ये सर्व मानवी समस्यांचे समाधान सांगितले आहे. त्यांच्या काही कल्पना आणि धोरणे अतिशय कठोर आहेत. पण त्यामागे फक्त माणसाचे कल्याणच दडलेले आहे. आचार्य चाणक्यांच्या मते तीन गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका, या तिन्ही गोष्टी खूप शक्तिशाली आहेत आणि त्या टाळणे सोपे नाही. चला जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी.

आजारातून बाहेर पडणे
एकदा शरीराला एखाद्या रोगाची लागण झाली की, त्यातून मुक्त होणे खूप कठीण होऊन बसते. औषधांनी रोग बरा होऊ शकतो, परंतु थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. चाणक्य नीतिनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रस्त असते तेव्हा त्याने आपल्या शरीराची जाणीव ठेवली पाहिजे.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Shankaracharya Abhinav Shankar Bharti statement that meat consumption is permitted in religious rituals
लोक लौकिक: योग आणि भोग, की दोन्हीही?
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…

आणखी वाचा : Chanakya Niti: जर आयुष्यात यश मिळत नसेल तर या ५ गोष्टी तुमचे नशीब बदलू शकतात

सापांकडून हल्ला
साप नेहमी चपळतेने हल्ला करतात. एकदा साप चावल्यानंतर वाचलात की तो पुन्हा हल्ला करणार नाही असा विचार करू नका. चाणक्य नीतिनुसार, जर तुम्ही सापाच्या हल्ल्यातून वाचलात तर तुम्ही खूप भाग्यवान आहात.

आणखी वाचा : बुधादित्य राजयोगमुळे या ३ राशींचे भाग्य उजळू शकतं, सूर्य आणि बुधाची असेल विशेष कृपा

जखमी शत्रूंचा हल्ला
शत्रू हा सापासारखा असतो. शत्रूही सापाप्रमाणे हल्ला करतात. जखमी शत्रू अतिशय धोकादायक मानले जातात. त्यांचा हल्ला टाळणे कठीण आहे. चाणक्य नीतिनुसार शत्रू जरी मित्र झाला तरी त्याने नेहमी सावध राहिले पाहिजे.

(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader