Chanakya Niti for Life: चाणक्य नीतीमध्ये यशस्वी जीवन मिळविण्याची युक्ती देखील सांगितली आहे, तसेच असे काही संकेत देखील सांगितली आहेत जी चांगल्या आणि वाईट काळ सुरू होण्यापूर्वी आढळतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की, आर्थिक संकट येण्याआधीच घरात काही संकेत मिळू लागतात. हे संकेत दुर्लक्षित करू नका आणि सावध रहा. आर्थिक संकटाचे संकेत देणार्‍या अशा लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

तुळशीचे रोप सुकणे : घरातील हिरवे तुळशीचे रोप अचानक सुकणे हे शुभ संकेत नाही. हे सांगते की तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय इतरही काही समस्या येऊ शकतात. अशा परिस्थितीत तुळशीचे सुकलेले रोप काढून नवीन रोप लावावे. त्याची रोज पूजा करा आणि सर्व काही चांगले होण्यासाठी इष्ट देवाला प्रार्थना करा.

MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
lok lolak slower shahane
लोक-लोलक : बरोबर, चूक… किंवा कसंही!
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक
Chandrakant Patil Appeal Citizens alert Bangladeshi residents Pune
‘बांगलादेशींचे संकट दारापर्यंत’- नागरिकांनी सतर्क रहावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

आणखी वाचा : Chanakya Niti: जीवनात या गोष्टींना पाय लावू नका, आनंदाला लागेल गालबोट

घरात रोजची भांडणे : घरात रोज भांडणे होत असतील तर ते शुभ संकेत नाहीत. अशा घरात देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून पूजा करा.

आणखी वाचा : या ३ राशींच्या गोचर कुंडलीत बनलाय ‘पॉवरफुल’ बुद्धादित्य राजयोग, मिळेल अमाप पैसा आणि प्रतिष्ठा

दूध वारंवार सांडणे : घरात दूध रोज पडल्यास किंवा काच वारंवार फुटत असल्यास ते चांगले नाही. हे संकट येण्याचे संकेत देते. हे देखील आर्थिक अडचणीचे संकेत आहे.

घरातील लोकांची झोप कमी होणे : घरातील लोकांची झोप कमी होणे हे देखील चांगले संकेत नाही. हे सूचित करते की वास्तुदोष आर्थिक अडचणीत आणू शकतो.

Story img Loader