Chanakya Niti : माणसाने निर्जीव वस्तूंपासूनही जीवन जगण्याचा बोध घ्यावा असं म्हणतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतींमध्ये मुक्या प्राण्यांपासून अनेक गोष्टी शिकण्याचे आवाहन केले आहे. चाणक्य यांच्या मते, प्राण्यांना जरी बोलता येत नसेल तरी प्राण्यांचे गुण माणसाने आत्मसात करावे.चाणक्य सांगतात , गाढवापासून माणसाने तीन गोष्टी शिकायला पाहिजे. त्या तीनगोष्टी कोणत्या? जाणून घेऊ या.

कोणत्याही परिस्थितीचा सामना कराव

गाढव ज्याप्रमाणे उन्हात, थंडीत आणि पावसात राबत असतो तसेच माणसानेही कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा आणि जीव ओतून मेहनत करावी. यशाच्या मार्गावर जाताना अनेक अडचणी येतील, पण घाबरू नये. चाणक्य सांगतात, अडचणींपासून माणसाने भरपूर काही शिकावे आणि स्वत:ची क्षमता ओळखावी.

Documentary is screen Rehearsal Report
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पडद्यावरच्या तालमींचा अहवाल
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?

आळस करू नये

आळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हणतात. आळस माणसाला यशापासून दूर ठेवतो, असे चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. गाढव कितीही थकले असले तरी पाठीवर ओझे वाहत असतो. त्यामुळे मन लावून कोणतेही काम पूर्ण करावे आणि आळस करू नये.

समाधानी असावे

आनंद हा विकत घेता येत नाही. जर माणूस समाधानी असेल, तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद हा आपोआप येतो. चाणक्य यांच्या मते समाधानी व्यक्ती समजूतदारपणे आणि सयंमाने कोणत्याही परिस्थितीत काम करतो. त्यामुळे गाढवाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये.