Chanakya niti for money : आचार्य चाणक्य हे महान तत्त्वज्ञ आणि राजकारणातील तज्ज्ञ होते. त्याचे दुसरे नाव कौटिल्य होते. त्यांनी अर्थशास्त्राची रचनाही केली. चाणक्य या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या नीतींच्या माध्यमातून व्यक्तीला समाजात सन्मान देण्याबरोबरच यशस्वी कसे होता येईल याचे मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात सांगितले आहे की, व्यक्तीने आयुष्यात या ३ वाईट सवयींपासून दूर राहावे अन्यथा त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, व्यक्तीला आयुष्यभर भौतिक सुख मिळू शकत नाही. जाणून घ्या, आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

माणसाने आळशी होऊ नये
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्ती कधीही आळशी स्वभावाचा नसावा. कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळशीपणामुळे माणूस अनेक महत्त्वाची कामे सोडून देतो. त्यामुळे त्याला नुकसान सहन करावे लागत आहे. याशिवाय त्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात गरिबी कायम राहते. अशा लोकांवर माता लक्ष्मीचा कोप होतो.

governor c p radhakrishnan warns poor water quality in rivers like godavari threatens human life
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
What is 'Johatsu'
Johatsu: एका रात्रीत माणसं गडप; जपानमधील थरकाप उडवणारा ‘जोहत्सू’ हा प्रकार नेमका आहे तरी काय?
Jaggery in India
जागतिक स्तरावर केले जाते आरोग्यदायी गुळाचे सेवन; घ्या जाणून…
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार

हेही वाचा – गुरु आणि चंद्राची युतीमुळे निर्माण होणार ‘गजकेसरी राजयोग’; या ३ राशीच्या लोकांचा होईल भाग्योदय, धनलाभाची मिळेल संधी

कडू शब्द बोलणे टाळावे
माणसाने कडू बोलणे टाळावे. कारण अशा लोकांचे संबंध नेहमीच बिघडतात. कारण एखादी व्यक्ती रागाच्या भरात कडू बोलते आणि नंतर त्याला पश्चात्ताप करावा लागतो. याशिवाय जे लोक हे कडू शब्द किंवा अपशब्द वापरतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा रोष कायम राहतो. त्याचबरोबर या लोकांना आयुष्यात नेहमी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

हेही वाचा – २०२४मध्ये धनाचा दाता शुक्र निर्माण करणार ‘मालव्य राजयोग’; या ३ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा

काळजीपूर्वक खर्च करावा
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने काळजीपूर्वक खर्च करावा. कारण असे केल्याने व्यक्तीचे बजेट बिघडू शकते. तसेच त्याला कर्ज घ्यावे लागू शकते. त्याचबरोबर आचार्य चाणक्य सांगतात की, जे लोक चांगले कमावतात पण त्यांचा खर्चावर नियंत्रण नसतो त्यामुळे ते लवकर गरीब होतात. त्यामुळे व्यक्तीने गरजेनुसार पैसा खर्च करावा.

Story img Loader