Chanakya niti for money : आचार्य चाणक्य हे महान तत्त्वज्ञ आणि राजकारणातील तज्ज्ञ होते. त्याचे दुसरे नाव कौटिल्य होते. त्यांनी अर्थशास्त्राची रचनाही केली. चाणक्य या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या नीतींच्या माध्यमातून व्यक्तीला समाजात सन्मान देण्याबरोबरच यशस्वी कसे होता येईल याचे मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात सांगितले आहे की, व्यक्तीने आयुष्यात या ३ वाईट सवयींपासून दूर राहावे अन्यथा त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, व्यक्तीला आयुष्यभर भौतिक सुख मिळू शकत नाही. जाणून घ्या, आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा