आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. असं म्हणतात की आचार्य चाणक्य यांचे विचार जर आपण अंगीकारले तर आपल्याला आयुष्यात नेहमी यश मिळू शकते त्यामुळे अनेक जण त्यांच्या नीती फॉलो करतात.

माणसाने आयुष्य जगताना चाणक्य नीतींचा वापर केला तर माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टींविषयी सांगितले आहे.
चाणक्य नीतीनुसार चार चुकीच्या गोष्टींमुळे आपले वैवाहिक आयुष्य संकटात येते. त्या चार गोष्टी कोणत्या याविषयी आपण जाणून घेऊ या.

Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

हेही वाचा : Chanakya Niti : ‘या’ लोकांसोबत मैत्री करणे पडू शकते महागात, तुमच्या आयुष्यात आहेत का अशी माणसे? वाचा चाणक्य काय सांगतात…

अहंकार

चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्यात अहंकार असेल तर नाते नकारात्मक मार्गावर वळते. चाणक्य मानतात की नात्यात पती-पत्नी समान असतात, त्यामुळे या नात्यात अहंकाराला कोणतीही जागा नाही. चाणक्य नीतीनुसार जर नात्यात अहंकार आला तर नाते संपुष्टात येऊ शकते.

पार्टनरवर शंका घेणे

चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्यात शंकाला कोणतेही स्थान नाही. कारण अविश्वास नात्यात तेढ निर्माण करू शकतो. जर नात्यात गैरसमज आणि अविश्वास असेल तर नाते फार काळ टिकत नाही, असे मानले जाते.

हेही वाचा : Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ तीन चुकीच्या सवयींमुळे महिला येऊ शकतात अडचणीत, आजच सावध व्हा; नाही तर…

पार्टनरसोबत खोटे बोलू नका

कोणतेही नाते विश्वासावर अवलंबून असते, त्यामुळे नात्यात प्रामाणिकपणा असणे, खूप जास्त गरजेचे आहे. चाणक्य नीतीनुसार पार्टनरसोबत खोटे बोलू नका. असे म्हणतात की तुमचे एक खोटे तुम्हाला महागात पडू शकते. कदाचित तुमचे नाते संकटात येऊ शकते.

आदर सन्मान

चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांचा आदर करणे, खूप जास्त गरजेचे आहे. चाणक्य सांगतात की जर नात्यात एकमेकांविषयी आदर भावना नसेल तर नाते तुटण्याची जास्त शक्यता असते.

Story img Loader