Chanakya Niti : आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. अनेक जण त्यांच्या नीतीचं अनुकरण करतात. ‘चाणक्य नीती’मध्ये मनुष्याचं आयुष्य सोपं आणि यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसंच त्यांनी आपल्या नीतीमध्ये अशा लोकांचाही उल्लेख केला आहे की, जे लोक मृत्यूनंतर नरकात जातात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

असं म्हणतात की मृत्यूनंतर व्यक्ती स्वर्गात जाते की नरकात, हे व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असतं. जर कर्म चांगले असेल, तर लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात आणि कर्म वाईट असेल, तर लोक मृत्यूनंतर नरकात जातात. आचार्य चाणक्य यांनीसुद्धा त्यांच्या नीतीमध्ये हेच सांगितलं आहे.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”

हेही वाचा : Relationship Tips : जोडीदारबरोबर असतानाही एकटेपणा जाणवतो, ‘ही’ असू शकतात कारणे

  • चाणक्य यांच्या मते, अतिलोभ करणारी व्यक्ती कुणाचीही होऊ शकत नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी असे लोक अनेकदा दुसऱ्यांचं वाईट करतात आणि त्यामुळे असे लोक मृत्यूनंतर नरकात जातात.
  • चाणक्य सांगतात की, जे लोक कधीही इतरांचा चांगला विचार करीत नाहीत, मोठ्यांचा अपमान करतात, आई-वडिलांचं मन दुखावतात, असे लोक मृत्यूनंतर नरकात जातात.
  • चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, महिलांचा अपमान करणारे, मुलींविषयी वाईट विचार करणारे आणि गरीब लोकांचे शोषण करणारे लोक नेहमी नरकात जातात.
  • जे लोक त्यांच्या बोलण्यातून आणि कर्मांतून नेहमी इतरांना मानसिक आणि शारीरिक त्रास देतात; अशा लोकांना मृत्यूनंतर नरकात जावं लागतं.
  • चाणक्य सांगतात की, चांगलं कर्म करा, आपली जबाबदारी पूर्ण करा, क्रोध, लोभ व निंदा करू नका आणि कधीही कटू शब्द बोलू नका, तरच स्वर्गात स्थान मिळेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader