Chanakya Niti Tips : आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीचे आचरण- वर्तणूक यांचा खूप गांभीर्याने अभ्यास केला आहे आणि त्यानंतर आपल्या ‘चाणक्य नीती’मध्ये अशी कित्येक सूत्रे सांगितली आहेत; जी स्वीकारून व्यक्तीच्या कित्येक समस्यांना तोंड दिले जाऊ शकते. आपल्या नीतीशास्त्रामध्ये त्यांनी अशा तीन परिस्थितींबाबत सांगितले आहे; ज्यामध्ये व्यक्तीने कोणालाही उत्तर देऊ नये, वचन देऊ नये व कोणताही निर्णय घेऊ नये; अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा