Chanakya Niti : आचार्य चाणक्य ही जगातील एक महान व्यक्ती होती. त्यांचे विचार आणि नीती आजही अनेक लोक फॉलो करतात. चाणक्य यांनी आपल्या नीतीद्वारे जीवनातील प्रत्येक समस्यांचे निराकरण सांगितले आहे. चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्रात जगातील एका शक्तिशाली गोष्टीविषयी सांगितले आहे. तुम्हाला माहिती आहे का, जगातील शक्तिशाली गोष्ट कोणती? आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती?

चाणक्य सांगतात की, जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे वेळ. ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजते, त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

Dermatologists approached high court to stop dentists from performing skin related surgeries
सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रियांवरून दंतरोग तज्ज्ञ आणि त्वचा रोग तज्ज्ञांमध्ये का जुंपली? हा मुद्दा वादाचा का ठरतोय?
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Pregnancy Tourism and The Aryans Of Ladakh Latest Marathi News
Pregnancy tourism in Ladakh: प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय? या संकल्पनेचा संबंध इतिहासातील आर्यांच्या टोळीशी कसा जोडला गेला?
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
How to look at Manusmriti and the Caste System
Manusmriti and the Caste System मनुस्मृती आणि जातिव्यवस्थेकडे कसे पाहावे? देवदत्त पट्टनायक यांच्यासह भारतीय संस्कृती आणि कलेचा घेतलेला आढावा!
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Loksatta kutuhal Discovery of aliens with the help of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परग्रहांचा शोध

हेही वाचा : Vastu Tips : या’ दिशेने कधीच जेवण करायला बसू नये, कर्जबाजारी होऊ शकता? वास्तूशास्त्र काय सांगते जाणून घ्या…

वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे

आपल्याला लहानपणापासूनच वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात वेळेविषयी सांगितले आहे. चाणक्य सांगतात की, वेळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. वेळ ही प्रत्येकासाठी समान आहे. वेळ कधीच गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेदभाव करत नाही. वेळ कुणासाठीच थांबत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीने वेळेचे महत्त्व समजून घेतले, ती व्यक्ती कधीच अयशस्वी होत नाही.

चाणक्य नीतीनुसार जी व्यक्ती एखाद्या ध्येय प्राप्तीसाठी वेळेवर योग्य निर्णय घेते, त्या व्यक्तीच्या पदरी नक्की यश येते. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतल्यामुळे या लोकांना भविष्यात समस्यांचा सामना करावा लागत नाही.

हेही वाचा : रस्त्यावर पडलेले पैसे उचलावे की नाही? असे पैसे सापडणे शुभ की अशुभ; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते…

माता लक्ष्मीचा आशीर्वाद

चाणक्य सांगतात की, जी व्यक्ती वेळेचं महत्त्व समजून घेते, त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची नेेहमी कृपा असते. वेळेवर मेहनत घेतल्यामुळे या लोकांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. जे लोक वेळेवर कोणतेही काम पूर्ण करत नाहीत, ते नेहमी माता लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहतात. अशा लोकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणि धन संपत्तीची कमतरता असते.