चाणक्य यांना कौटिल्य, विष्णुगुप्त आणि वातसायन या नावांनीही ओळखले जाते. ते तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य होते. आचार्य चाणक्य यांना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांचे विशेष ज्ञान होते, असे इतिहासकार सांगतात. चाणक्याची विद्वत्ता, कौशल्य आणि दूरदृष्टी भारतातील धर्मग्रंथ, कविता आणि इतर ग्रंथांमध्ये दिसून येते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात आर्थिक संकटांबाबत पाच संकेत सांगितले आहेत. जर तुम्हाला सुरुवातीपासूनच संकेत समजले तर आर्थिक संकट टाळू शकता. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात या पाच धोरणांचा अवलंब केला तर तो निश्चितच गरीब होण्यापासून वाचू शकतो.

तुळशीचे रोप सुकणे: चाणक्य धोरणानुसार घरातील तुळशीची रोपे सुकणे हे आर्थिक स्थिती बिघडण्याचे लक्षण आहे. पैसा येण्याचे मार्ग बंद होऊ शकतात. असे म्हणतात की, ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो. अन्यथा, रोप कोरडे असताना नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्यावी.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
Transformational Shastri and Original Eccentricity LaxmanShastri Joshi
तर्कतीर्थ विचार: परिवर्तनवादी शास्त्री आणि मौलिक विलक्षणता
Teachers unions oppose State Boards decisions with headmasters questioning IAS officers
शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार, आयएएस अधिकाऱ्यांना परीक्षा समजतात काय? शिक्षकांचा थेट सवाल…

काच फुटणे: चाणक्य नीतिनुसार घरातील काच वारंवार फुटणे हे अशुभ दर्शवते. या गोष्टी आर्थिक संकटाला खतपाणी घालतात, त्यामुळे जेव्हा जेव्हा घरातील काच फुटते तेव्हा लगेच घराबाहेर फेकून द्या. तुटलेल्या आणि धुसर काचेत आपला चेहरा बघू नका.

वडिलधाऱ्यांचा अपमान: चाणक्यानुसार ज्या घरांमध्ये वडिलधाऱ्या दु:खी असतात. त्यांना योग्य सन्मान मिळत नाही. त्यांना वारंवार अपमानित केले जाते, अशा घरांची आर्थिक स्थिती चांगली राहात नाही.

Rahu Ketu 2022: राहु-केतु बदलणार राशी, या लोकांना मिळणार नशिबाची साथ

पूजा पाठ करताना मन न रमणं: चाणक्य नीतिनुसार घरातील सर्व सदस्यांनी नियमित पूजा करावी. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण देवासमोर नक्कीच नतमस्तक व्हावे. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत नाही. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते.

घरातील भांडणं: चाणक्य नीतिनुसार घरातील सततच्या भांडणांमुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. घरात विसंवादाचे वातावरण असते, जिथे सारखी भांडणे होत असतात तिथे लक्ष्मी तिथे राहत नाहीत.

Story img Loader