Gajlaxmi Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका विशिष्ट कालावधीत ग्रह राशी परिवर्तन करीत असतात. ग्रह वेळोवेळी राजयोग तयार करतात. अशात १२ वर्षांनंतर देवांचा गुरू मानला जाणारा गुरू ग्रह वृषभ राशीत, तर धन, वैभव देणारा शुक्र ग्रहदेखील वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन ग्रहांचा संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण, असे तीन राशीधारक आहेत की, ज्यांचे नशीब अचानक फळफळू शकते. इतकेच नाही, तर त्यांची संपत्तीदेखील वाढू शकते. तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला, जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा