Guru-Shukra’s parivartan Rajyoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. सध्या गुरू शुक्राच्या वृषभ राशीत विराजमान असून शुक्र गुरूच्या मीन राशीत विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या राशीमध्ये विराजमान असून यामुळे परिवर्तन योग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन मित्र ग्रह किंवा शत्रू ग्रह एकमेकांच्या राशीत विराजमान असतात तेव्हा ते त्या राशीवर कोणताच अशुभ प्रभाव टाकत नाहीत, याउलट ते त्या राशीच्या व्यक्तींना शुभ आशीर्वाद प्रदान करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा