Vipreet Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीत राशी बदलतात आणि शुभ आणि अशुभ योग तयार करतात; ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा अन्य ग्रहांची युती, संयोग होऊन काही शुभ योग, राजयोग तयार होत असतात. या राजयोगांचा अतिशय सर्वोत्तम लाभ काही राशींना मिळत असतो. यात देवतांचा गुरू, गुरुने १ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना आर्थिक लाभ आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती करता येऊ शकते. या काळात त्यांना करिअर आणि व्यवसायात एक प्रकारे लॉटरीच लागू शकते. या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा