Holi Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करतो, ज्याचा परिणाम १२ राशींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होत असतो. यात नऊ ग्रहांपैकी चंद्र हा एकमेव ग्रह आहे, जो सर्वात वेगाने फिरतो आणि तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. यामुळे चंद्राचे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होऊन शुभ किंवा अशुभ योग तयार होत असतात. यातच होळीपूर्वी वृषभ राशीत गुरु आणि चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा एक शक्तिशाली राजयोग तयार होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा