ज्योतिषशास्त्रानुसार सर्व नऊ ग्रह कमी अधिक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीपर्यंत एका राशीत असतात. त्यामुळे कधी कधी एका राशीत दोन किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. या विशिष्ट योगामुळे मानवी जीवनावर परिणाम होतात. चंद्र सव्वा दोन दिवस एका राशीत असतो आणि त्यानंतर राशी बदलतो. तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदलतो. ग्रहांमध्ये सेनापतींचा दर्जा असलेल्या आणि भूमिपुत्र मंगळ ग्रह २६ फेब्रुवारीला राशी परिवर्तन करत आहे. शनिदेवांच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा