Mangal Vakri 2022: ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह आणि राशी एका विशिष्ट वेळी संक्रमण करतात. ग्रहाची स्थिती ज्यानुसार बदलते त्याप्रमाणे अन्य राशींच्या आयुष्यात बदल घडून येतात. हिंदू धार्मिक मान्यतांनुसार ग्रहांचे गोचर अर्थात संक्रमण हे काही राशींसाठी फलदायी तर काहींसाठी विघ्नदायी ठरू शकते. येत्या नवरात्रीत अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे मात्र यात मंगळाचे गोचर सर्व राशींच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा