आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हिंदू धर्मात शुभकार्याप्रसंगी आंब्याच्या पानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. सजावटीसाठी आंब्याची पाने घराच्या दरवाज्याला लावली जातात. आंब्याची पाने पूजेदरम्यान वापरली जातात. कोणतंही शुभकार्य आंब्याच्या पानांची डहाळी लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याकडे शुभकार्यात घराला तोरण लावताना आंब्याची पाने किंवा डहाळी लावण्याची प्रथा आहे. फक्त दरवाज्यावरच आंब्याची पाने लावत नसून पूजेदरम्यान कलशाच्या बाजूनेही पाने लावली जातात. पण पूजा-शुभ कार्यात आंब्याची पानंच का वापरली जातात? यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का…? चला तर मग आज आपण जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा