Navpancham Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर दिसून येतो. ग्रहाचे सेनापती मंगळ जवळपास ५६ दिवसानंतर राशी परिवर्तन करणार आहे ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती किंवा पुन्हा दृष्टी पडणार आहे. या वेळी मंगळ मिथुन राशीमध्ये विराजमान होणार आहे. तर मंगळ बुध बरोबर नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे.
खरं तर २३ फेब्रुवारी रात्री १० वाजून २६ मिनिटावर बुध आणि मंगळ एक दुसऱ्यांवर १२० डिग्रीवर असणार ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. अशात बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव दिसून येईल. पण तीन राशींच्या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा