Niyati Palat Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी शुभ आणि अशुभ ग्रह तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. फेब्रुवारीमध्ये ग्रहांच्या हालचालीमध्ये सर्वात मोठा बदल होणार आहे. शनिदेवाने १७ जानेवारीला आपली राशी बदलली आहे आणि गुरु स्वतःच्या मीन राशीत गोचर करत आहे. तसेच, फेब्रुवारीच्या सुरुवातीला शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. दुसरीकडे, मंगळ वृषभ राशीत गोचर करत आहे. या सर्व ग्रहांची युती आहे. ज्यामुळे ४ राशींना चांगले परिणाम मिळू शकतात. कारण या सर्व ग्रहांच्या हालचालीमुळे मालव्य आणि हंस नावाचा राजयोग तयार होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा