अंकशास्त्रानुसार मानवी जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आपण पाहिले असेल की काही संख्या आपल्यासाठी लकी ठरतात तर काही संख्या अशुभ ठरतात. आजकाल काही जण आपला लकी नंबर पाहून आपली कार आणि मोबाईल नंबर खरेदी करतो. ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या राशीवरूनच व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात या गोष्टी मूळ राशीच्या आधारे निश्चित केल्या जाऊ शकतात. अंकशास्त्रात १ ते ९ पर्यंत मूलांक आहेत आणि या ९ अंकांवर देखील काही ग्रहांचे राज्य आहे, चला जाणून घेऊयात…

अंकशास्त्रानुसार ५ मूलांक असलेले लोक जन्मापासूनच खूप प्रतिभावान आणि कुशाग्र मनाचे असतात. अशा परिस्थितीत ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले लोक या यादीत येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की ५ अंकांचा स्वामी बुध आहे आणि बुध ग्रहाला अंकशास्त्रात बुद्धी आणि व्यवसायाचा दाता म्हणतात.

Loksatta kutuhal Discovery of aliens with the help of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परग्रहांचा शोध
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
article about painless normal delivery method of painless childbirth
स्त्री आरोग्य : वेदनारहित बाळंतपणाचा पर्याय
Supreme Court sub categorisation in Scheduled Caste reservation
उपवर्गीकरणावरील आक्षेपांना उत्तरे आहेतच!
rationality, atheism, atheist,
‘नास्तिक्या’ची परंपरा…
Narendra modi Ukraine visit latest marathi news
विश्लेषण: मोदी यांची युक्रेन भेट… अजेंडा काय, अपेक्षा काय? मध्यस्थीची शक्यता किती?
Documentary, future, struggle,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…

या दोन राशीचे लोक येणार शनिच्या प्रभावाखाली; पुढचे अडीच वर्षे अडचणीत वाढ होण्याची शक्यता

मूलांक ५ असलेले लोक पैसे कमवण्याचा विचार करतात. तसेच, हे लोक ज्या व्यवसायात गुंतवणूक करतात त्यात उच्च दर्जा प्राप्त करतात. या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असते. इतकेच नाही तर हुशार आणि कर्तृत्वामुळे त्यांना खूप मानसन्मान मिळतो. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त अवलंबून असतात. जीवनातील आव्हाने स्वीकारून त्यावर मात करण्यावर त्यांचा जोर असतो. या लोकांची विनोदबुद्धी खूप चांगली असते. बुध ग्रहामुळे त्यांना उत्तम संवाद कौशल्य मिळते. कला आणि गूढ शास्त्रांमध्ये चांगली रुची आहे. या लोकांनी एखाद्या कामात आपले १०० टक्के दिले तर त्यांना उच्च दर्जा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे लोक सहसा मोठे उद्योगपती असतात, पण नोकरीत असतील तर त्यांना उच्च पद मिळते.