ज्योतिष शास्त्रामध्ये राशीच्या आधारावरही व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील लपलेले पैलू कळू शकतात. प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता स्वामी ग्रह असतो आणि त्याचा प्रभाव त्या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वावर स्पष्टपणे दिसून येतो. ग्रहांमध्ये शत्रुत्व आणि मैत्रीची भावना देखील आहे, त्यामुळे विशिष्ट राशीच्या लोकांमध्ये आपापसात पटण्याची किंवा न पटण्याची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत, लग्नासाठी राशीनुसार अनुकूलता चाचणी घेणे चांगले ठरते. जर जीवन साथीदारांच्या राशीच्या ग्रहांमध्ये शत्रुत्वाची भावना असेल तर त्या राशीच्या लोकांचेही एकमेकांशी पटणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा