ज्योतिषशास्त्रात शनि गोचराला खूप महत्त्व आहे. कारण शनि ग्रह अडीच वर्षांनंतर राशी बदल करतो. नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात मंद चाल असलेला ग्रह आहे. शनि प्रभावामुळे मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. कुंडलीत शनिची स्थिती व्यवस्थित नसल्यास त्रास जाणवतो. शनि महादशा, शनि अंतर्दशा, शनि साडेसाती, शनि अडीचकी या काळात प्रभाव दिसून येतो. त्यामुळे शनि आपल्या राशीला येणार म्हटलं की घाम फुटतो. तर काही जणांना शनि आपल्या राशीतून जाणार म्हटलं की दिलासा वाटतो. साडेसात वर्षांनंतर धनु राशीची शनि सोडेसातीपासून सुटका होणार आहे. शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. त्यामुळे सुमारे ३० वर्षांनी शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. २९ एप्रिलला शनिने कुंभ राशीत प्रवेश करताच शनि साडेसातीपासून धनु राशीची सुटका होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा