सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. २०२२ या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण भारतात एप्रिल महिन्यात होणार आहे. भारतातून सूर्यग्रहण दिसणार की नाही यावर सुतक निर्धारित केला जातो. जर ३० एप्रिलला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसलं तर त्याचा सुतक कालावधी वैध असेल. जर सूर्यग्रहण २०२२ भारतात दिसत नसेल तर, सुतक काल मानले जाणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा