वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा म्हणून सूर्याला ओळखलं जातं. सूर्यदेव हे शनिदेव यांचे पिता मानले जातात. पण जेव्हा जेव्हा हे दोघे एकत्र असतात किंवा एकमेकांसमोर असतात तेव्हा ते खूप नकारात्मक परिणाम देतात, असं म्हटलं जाते. गेल्या एक महिन्यापासून सूर्य आणि शनि एकमेकांपासून १८० अंशांवर होते. याचा सर्व राशींवर परिणाम होत होता. पण आता चांगली गोष्ट म्हणजे, सूर्य आणि शनीचा अशुभ प्रभाव संपणार असल्याची माहिती आहे. १७ सप्टेंबर रोजी सूर्य आपल्या मित्र कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे शनीची वाईट नजर त्यांच्यापासून दूर होईल आणि लोकांना त्याचे शुभ परिणाम मिळू लागतील. सूर्य आणि शनीचा अशुभ संयोग संपल्याने चार राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकतात. पाहूया कोणत्या आहेत या राशी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा