Guru Rahu Yuti End In Ashwin: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीने गोचर, मार्गी किंवा जागृत/अस्त होत असतो. ज्याच्या प्रभावाने वेळोवेळी शुभ अशुभ योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत दुर्मिळ असतात, त्यांची निर्मिती विशिष्ट कालावधीमध्ये होण्यासाठी हजारो वर्षांचा अवधी सुद्धा लागू शकतो. असाच एक अत्यंत दुर्मिळ योग शंभर-दोनशे नव्हे तर चक्क १११३ वर्षांनी तयार होत आहे. ३० ऑक्टोबरला नवरात्रीनंतर राहू व गुरुची युती संपुष्टात येणार आहे आणि याच वेळी शनीची तिसरी दृष्टी सक्रिय होणार आहे. शनी वक्रीच्या पूर्वी हा महत्त्वाचा काळ असेल अशातच गुरु चांडाळ योग संपल्याने काही राशींसाठी अगदी सोन्याहून पिवळा सुखाचा कालावधी सुरु होणार आहे. दत्तगुरु व लक्ष्मीच्या कृपने या कालावधीत काही राशींना श्रीमंतीसह आयुष्य बदलून टाकणारी बातमी मिळू शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा