

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावात झेंडा काढल्यावरून शुक्रवारी सकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाली.
देशातील एकमेव मयूर अभयारण्य असलेल्या नायगावातील (ता. पाटोदा) मोरांची सध्या वाढत्या तापमानाने होरपळ होत आहे. ३ हजार हेक्टर वनक्षेत्रात पसरलेल्या…
कापसाच्या बियाणांच्या दरात या वर्षी प्रति पाकीट ३७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राज्यात साधारणत: पावणे दोन कोटी पाकिटांची आवश्यकता…
वैजापूरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेत स्फोट घडवला, माजी उपसरपंचाने साथीदारांसह पेट्रोल बॉम्ब फेकून कागदपत्रं जाळली.
अणुऊर्जा विभागातील तज्ज्ञास या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनुषंगाने नुकतीच बैठक घेतली आहे.
सुयोग्य नियोजन आणि कार्यपद्धतीतील बदलामुळे प्रतिलिटर बिअर निर्मितीसाठी आता आठ लिटरऐवजी केवळ साडेतीन लिटर पाणी पुरेसे होत आहे.
‘लबाडांनो पाणी द्या’ असे फलक असणाऱ्या दोरीला घागरी बांधून शिवसेनेकडून विस्कटलेल्या संघटनेत पुन्हा चेतना भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संरक्षणविषयक उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी उद्योजक आणि लष्करी अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोेजित करू, असे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिले.
शहरातील उद्यानात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने शहरातील विविध चौकात कोरड्या घागरी बांधून आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला…
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही स्टुडण्टस फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी विधी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तारीख, परीक्षा व मूल्यमापन विभागाने अचानक…